ही एक काल्पनिक कथा आहे याचा मृत किंवा जिवीत व्यक्तीशी अथवा स्थळ किंवा शहराशी कुठलाही संबंध नाही आणि तरी संबंध आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा
परिचय :
बऱ्याच वर्षांनंतर तो आपल्या गावी आला होता. त्याला माहित होत त्या गावाच रहस्य. तरी त्याची पर्वा न करता तो आपल्या गावी परत आला आणि नंतर जे त्याच्या आयुष्यात घडल ते खूपच विलक्षण होत.
पण नेमक अस काय घडल होत त्याच्या आयुष्यात? आणि ते गाव कुठल? काय रहस्य आहे त्याच? जाणून घेऊत या कथामालिके मध्ये "गाथा अस्तित्वाची" मध्ये